Thursday, March 28, 2013

आठवण येणार नाही


नं तुझे राहिले काही 
नं माझे राहिले
तुटले माझे हृदय होते 
पण पाणी डोळ्यातून वाहिले 

त्या क्षणाची आठवण म्हणून
कोवळीशी फुंकर घाल येउन
या तुटलेल्या हृदयाला हातात घे
आणि जाळ कुठेतरी  नेउन

म्हणजे तुझी आठवण येणार नाही


चैताली कदम